जेव्हा ती ३ वर्षाची होती , वडिलांबरोबर आपल्या घरापासून साधारण १०० मैल दूर  असताना त्यांना "आपल्या घराकडे: गाडी वळवायला  सांगितली . ह्यानंतर काहीच दिवसांनी त्यांना 

पुनर्जन्म च्या सर्व गोष्टी आठवल्या . त्यांनी सांगितलं कि त्यांचे  नाव बिया पाठक होतं . आणि त्यांना दोन मुलगे होते . त्यांनी आपल्या घराबद्दल सांगितलं . ते सफेद रांगाच होतं . 

आणि त्याचे दरवाजे काळे होते . त्याच्या चार खोल्या पक्क्या होत्या आणि बाकीच्या अजून बनवायच्या होत्या . 
त्यांना आपलं घर ज्यूकूटिया  च्या एका जिल्ह्यात मिळालं . घरापाठी एक मुलींची शाळा होती. स्वर्णलताने सांगितलं कि "गळ्याच्या दुखण्याने " ती मृत झाली होती आणि तिचा इलाज 

जबलपूर डॉक्टर एस सी भाब्रत यांनी केला होता . जेव्हा स्वर्णलता १० वर्षाची होती तेव्हा ह्याबाबत पडताळणी करण्यासाठी स्तेवेन्स्न चे साथी श्री एन एच बेनेर्जी त्यांना भेटायला गेले . 

त्यांनी त्यांच्या वडिलान्मार्फेत लिखित माहिती सम्बंद संबंधी खरेपणा शोधण्याचा प्रयत्न केला . त्यांना ते घर मिळालं पण १९३९  मध्ये जेव्हा बियाचा मृत्यू झाला तेव्हापासून ते पुष्कळ 

मोठे बनले होते . ते पाठक नावाच्या कुटुंबाचं घर होतं  जो एक समृद्ध व्यावसाई परिवार होता . मुलींची शाळा पाठकांच्या १०० गज पाठीमागे होते . त्यांना कुटुंबाबरोबर चर्चा केली 

आणि सगळं सत्य समोर आलं . बिया पाठकचा मृत्यू १९३९ मध्ये झाला आणि त्या आपल्या पाठी पती , दोन छोटी मुलं आणि कित्येक छोटी भावंड दुखात सोडून गेल्या होत्या . 


सत्य समोर यावे म्हणून १९५९ मध्ये बियाचे पती , मुलगा आणि मोठा भाऊ न कळवता स्वराणलताला भेटायला आले .   स्वराणलताने पटकन भावाला ओळखून त्याच्या उपनावाने बॉब 

म्हणून हाक मारली . १० वर्षाच्या स्वराणलताने एक एक करत खोलीतील ओळखीच्या सर्वांची ओळख पटवली (कारण खोलीत काही अनोळखी लोक सुधा होते ) . शेवटी ती बियाचे पती 

चिन्तामणी पांडे कडे गेली आणि त्यांना पाहून लाजली . काही दिवसांनी स्वराणलताचे वडील 
तिला घेऊन करनीला पोहोचले जिथे बिया राहत होती . तिथे पोहोचताच ती घराच्या बदलाबाबत बोलली . तिथे पोहोचताच ती घराच्या बदलाबाबत बोलली . तिने घरच्या कडून 

टाकलेल्या ओटीबाबत आणि कडू लिंबाच्या झाडचासुधा उल्लेख केला . तिने बियाची खोली ओळखली जिथे तिचा मुर्त्यू झाला होता . 
येत्या वर्षात स्वराणलता पुष्कळदा पाठक परिवारासोबत बोलली . तिचा तो परिवार आणि व्यातिक लोकांशी खूप प्रेमाचा संबंध होता . त्या सर्वांनी तिला बियाचा पुनर्जन्म मानले होते . 

पाठक बंधू आणि स्वराणलता राखीचा सण सुधा साजरा करत . एकदा अशा सणाला स्वराणलता पोहोचली नाही त्यामुळे भाऊ नाराज झाला कारण त्यांना असे वाटलं होते कि मिश्र 

कुटुंबापेक्षा त्यांचा तिच्यावर जास्त हक्क आहे . स्वराणलताच्या वडिलांनी सुद्धा हे सत्य स्वीकारलं होते . आणि मान्य केलं होतं कि त्यांची मुलगी बियाच आहे . बर्याच वर्षानंतर जेव्हा 

स्वराणलताला वर शोधण्याचे ठरवले तेव्हा तिच्या वडिलांनी पाठक बंधूंची मार्जीसुधा विचारली . 
नंतर स्वराणलताने बॉटनी मध्ये उच्चशिक्षण घेतलं  आणि तिचं लग्न झालं . ती सांगत असे कि जेव्हा तिला कटनिची आठवण येई तेव्हा तिला पुन्हा बियाच्या जीवनात परत जावं असं 

वाटत असे . परंतु मिश्रा परीवाराबाबत ती निष्ठावान होती व कटनिलाहि नियमित जरी जात असली तरी तिचा एका सुंदर मुलीत रुपांतर झालं होतं जिला आपल्या कहाणीवर पूर्ण ज्ञान 

होतं .     
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to पुनर्जन्माचं सत्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मराठेशाही का बुडाली ?
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी