हि गोष्ट सांगणे कठीण आहे परंतु पहिला अंदाज असा वर्तवला गेला आहे कि, वटवाघूळीच सूप पिल्याने, किंवा न शिजलेली वटवाघूळ खाल्याने हा व्हायरस माणसात आला असावा. चीनमध्ये काय काय खाल्लं जात हे आपल्याला ठाऊक तर आहेच. मग असाही अंदाज लावला जात आहे कि, वटवाघूळ खवल्या मांजरीने खाल्ले व खवल्या मांजरांना माणसांनी खाल्लं असल्यामुळे सुद्धा हा व्हायरस माणसात आलेला असू शकतो. परंतु या दोन्ही केस स्टडीला अजूनही कुणीसुद्धा सहमती दर्शवलेली नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel